Farmers Scheme बळीराजा सुखावणार; शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने कर्ज वसूल करणाऱ्या बँकांना लागणार लगाम
Farmers Scheme भारत हा कृषिप्रधान देश असल्याने बळीराजा आणि त्यांची आर्थिक स्थितीत प्रगती होत नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. आपल्या देशात बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालं…