Krushi Vibhag Maharashtra कृषी विभागाचे आवाहन; खरीप पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत सहभागी व्हा
Krushi Vibhag Maharashtra खरीप हंगाम २०२२-२३ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana ) शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.…