पिकाचे नुकसान झालाय? आता सरकार करणार भरपाई, मात्र तुम्हाला हे काम करणे आवश्यक
बऱ्याचदा राज्यातील शेतकऱ्यांना सततच्या बदलत्या हवामानामुळे मोठा फटका बसतो. अनेकदा तर काढणीला आलेल्या पिकांचे देखील मोठं नुकसान होतं. पिकासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असतं. अशा वेळी जर…