सरकार शेतकऱ्यांना दरमहा देणार 3000 रुपये; त्यासाठी ‘हे’ करा!
सरकारची पीएम किसान मान धन योजना म्हणजे शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देणारी योजना आहे. याअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. या योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी सहभागी होऊ…