बळीराजाच्या नावानं चांगभलं गाजर गवतापासून सेंद्रीय खत कसे बनवायचे? वाचा! Krushi Doot Aug 4, 2021 0 पर्यावरण असो किंवा मनुष्य-प्राणी सर्वांसाठी गाजर गवत वाईट मानले जाते. तसेच या गवताच्या परागकणामुळे इसब, दमा आणि त्वचेचे आजार देखील उद्भवू शकतात. हे गवत विषारी असल्याने शेतातून हे गवत हाताने…