हरभरा पिकाला ‘या’ रोगामुळे आहे मोठा धोका! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, जाणून घ्या…
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण पिकांवर रोगांचा धोकाही वाढला आहे. वाढत्या थंडी आणि तापमानामुळे कडधान्य पिकावर माशांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे पिके खराब होऊ लागली आहेत.…