Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Goat Diseases पावसाळ्यात शेळ्यांना ‘हे’ रोग होतात; अशी काळजी घ्या!
Goat Diseases आंत्रविषार : प्रादुर्भावातून उद्भवणारा जिवाणूजन्य आजार म्हणजे आंत्रविषार. विशेषतः मुसळधार पाऊस पडून गेला कि, ऊबदार वातावरणात हे जिवाणू मातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात. हा…
फर्टिगेशन : अधिक लाभदायक व कार्यक्षम पद्धत
महाराष्ट्र ठिबक सिंचनात आघाडीवर असून यातून पिकांना खते पुरविल्यास फर्टिगेशन हे शेतीसाठी वरदानच आहे. चला तर आज याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
फर्टिगेशन पद्धतची सुरुवात 1960 मध्ये…
उन्हाळी कांद्याच्या भावात का होतेय घसरण? भाव वाढ होईल का?
महाराष्ट्र आणि कांद्याचे एक वेगळेच कनेक्शन आहे. आपलीकडे कांद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. त्यामुळेच हा कांदा देशातील अनेक राज्यात पाठवला जात असतो.
गेल्या दीड महिन्यांचा विचार…
Gram Panchayat तुमच्या ग्रामपंचायतीनं नक्की किती पैसा खर्च केला? असे पहा!
Gram Panchayat आमच्या ग्रामपंचातीचा विकास होत नाही? आम्हाला योग्य लोकप्रतिनिधी मिळाला नाही अशा गप्पा मारणे सोप्पे आहे. मात्र एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या याबद्दल सजग असणे गरजेचे आहे. आपण…
…म्हणून एकदा पाचट आच्छादनाचे फायदे वाचा!
महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या ऊसाखालील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र आहे. असे असले तरी सध्या खोडव्याची उत्पादकता कमी असल्याने एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा पहिला…
आंबे दोन किंमत तीन लाख रुपये; ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा!
आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात जास्त महाग आंब्याविषयी अशा काही गोष्टी सांगणार आहोत कि, ते एकूण तुम्ही थक्क व्हाल. आपण ज्या आंब्याविषयी बोलत आहोत त्याचे नाव आहे ताईयो नो तामागो. या…
सिताफळ बागेचे बहार व्यवस्थापन कसे करायचे? वाचा!
जर आपल्याकडे सीताफळ बाग आहे. तर आपल्यासाठी हा लेख म्हणजे 'सोने पे सुहागा'. मात्र जरी बाग नसेल तर ही माहिती तुमच्या ज्ञानात भर घालेल एवढं नक्की!
सर्वप्रथम बहार धरणे म्हणजे काय? ते समजावून…
राज्यात लवकरच मान्सूनचे पुनरागमन? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
जून महिन्यात राज्यात मान्सूनचे आगमन झाले आणि मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली. यामुळे शेतकर्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली. मात्र त्यानंतर बराच लांबलेला मान्सून आठवड्याभराने पुन्हा एकदा…
उत्पादन वाढेल चार पटीने; वापरा मल्टी लेअर फार्मिंग
आपला भारत देश कृषिप्रधान देश असल्याने जवळपास निम्या पेक्षा अधिक लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. भारतात शेतीवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन नेहमीच चालू असते? शेती कशा प्रकारे करावे?…
उसाप्रमाणे दुधाला एफआरपी मिळणार?
संकट काळात दूध संघाने दुधाचे दर पाडल्याने दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. अशात शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार आहे.
ती म्हणजे राज्य सरकार दुधाला एफआरपी…